शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

सीसीआयने गाशा गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:23 IST

शेतकऱ्यांनी केंद्रावर फिरवली पाठ

ठळक मुद्देहमीभावापेक्षाही कमी दराने घेतला जात होता माल

जळगाव : सीसीआयने (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) राज्यातून कापूस खरेदीची प्रक्रिया थांबवली आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन केंद्रावरील कापूस खरेदी शनिवारपासून बंद केली आहे. यंदा शासनाने निश्चित केलेला ५४५० प्रतीक्विंटल इतका हमीभाव देऊनही शेतकऱ्यांनी सीसीआयच्या केंद्राकडे पाठ फिरवली. मालच येत नसल्याने अखेर सीसीआयने आपल्या केंद्रावरील खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.सीसीआयने यंदा राज्यभरात ६४ कापूस केंद्र सुरु केले होते. त्यात जिल्ह्यात ३ केंद्र सुरु होते. डिसेंबर महिन्यात सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली.मात्र, कापूस खरेदी दरम्यान अनेक अटी व नियम असल्याने शेतकऱ्यांचा माल हा हमीभावापेक्षाही कमी दरात म्हणजे ५ हजार ते ५३०० रुपयांमध्येच घेतला जात होता.त्यामुळे शेतकºयांनी सीसीआयकडे माल विक्री करण्यापेक्षा खासगी व्यापाºयांनाच माल देणे पसंत केले. त्यामुळे सीसीआयच्या कें द्रावर ५० हजार क्विंटलपर्यंतची खरेदी होवू शकली.सीसीआयची स्थिती पाहता पणन महासंघाने यंदा कापूस खरेदी करणे टाळले.कापसाच्या दरात वाढआंतरराष्टÑीय बाजारात मागणी नसल्याने कापसाच्या दरात यंदा घट पहायला मिळाली. त्यामुळे शेतकºयांनी जानेवारी अखेरपर्यंत आपला माल बाजारात विक्रीसाठी आणलेलाच नव्हता. मात्र, भाव वाढण्याचा शक्यता मावळल्यानंतर शेतकºयांनी फेब्रुवारी महिन्यापासून कापूस विक्रीस आणायला सुरुवात केली होती. तसेच महिनाभरात ५५०० ते ५६०० प्रतिक्विंटल दर असलेल्या कापूसच्या दरात २०० ते ३०० रुपयांची घट होवून ५२०० ते ५४०० रुपयांपर्यंत कापसाचे दर झाले होते. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत होते. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ झाली असून, कापसाचे दर सध्यस्थितीत ५५५० पर्यंत आले आहेत.