शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

सीसीआयची आजपासून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 13:18 IST

जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर अखेर जिल्ह्यात गुरुवारपासून सीसीआयकडून खरेदीला सुरुवात होणार ...

जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर अखेर जिल्ह्यात गुरुवारपासून सीसीआयकडून खरेदीला सुरुवात होणार आहे. आव्हाणे व पाचोरा या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. दोन दिवसात खान्देशात २० हून अधिक कें द्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयकडून देण्यात आली आहे.यंदा अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापसात ओलाव्याचे कारण देत खासगी कापूस विक्रेत्यांकडून हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते दीड हजार कमी दराने कापूस खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून केली जात होती. अखेर सीसीआयकडून कापूस खरेदीला गुरुवारपासून सुुरुवात होणार आहे. सीसीआयकडून आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरुहोत होते. मात्र, यंदा महिनाभर उशिराने सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु झाले आहेत.उडीद, मूग खरेदीचाही मुहूर्त सापडला४जिल्हा मार्केटींग व बाजार समितीकडून गुरुवारपासून उडीद, मूग व सोयाबीन खरेदीलाही सुरुवात होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या भरडधान्य खरेदी केंद्रांवर शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरु असून, लवकरच भरड धान्य खरेदीलाही सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात १२ तालुक्यांच्या ठिकाणी शेतकी संघांमध्ये हे केंद्र राहणार आहे.४उडीदला ६ हजार ५०० रुपये इतका हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र ५ हजार ५०० रुपयांपर्यंत इतका भाव दिला जात आहे. मूगाचा हमीभाव ७ हजार ५० इतका दर असून, ६ हजार रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. तर कापसाला ५ हजार ५०० रुपये प्रतीक्विंटल इतका भाव असताना शेतकºयांना केवळ ४ हजार ५०० रुपये इतका भाव दिला जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव