शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणी टंचाईमुळे सीताफळ हंगाम महिना अगोदर संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:52 IST

यंदा पाणी टंचाईमुळे हिवाळ्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याअभावी सीताफळांच्या बागा सुकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देसोयगाव तालुक्याला पाणी टंचाईचा फटकामिलीबगवर मात केल्यानंतर पाणी टंचाईचा फटका

सोयगाव : यंदा पाणी टंचाईमुळे हिवाळ्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याअभावी सीताफळांच्या बागा सुकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.सीताफळाचे आगर म्हणून तालुक्याची ओळख आहे. याठिकाणी प्रमाणावर सिताफळाचे उत्पादन होत असल्याने परराज्यात ही येथील गोड सीताफळे लोकप्रिय आहे. यंदाही सिताफळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. चांगले भावदेखील मिळाले. मात्र हवामान बदलामुळे या सिताफळा वर मिलीबग रोगाची लागण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महागडी औषधे वापरून मिलीबग थांबवला मात्र विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने नवे संकट उभे राहिले. सीताफळाच्या बागा वाचवण्यासाठी पाणीही मिळेना त्यामुळे या बागा सुकल्या.डिसेंबर अखेरपर्यंत चालणारा सीताफळाचा हंगाम लवकर थांबला. त्यामुळे सिताफळ उत्पादकाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे सिताफळाचे लिलाव घेणाºया अनेकांना याचा फटका बसला. या सीताफळ व्यवसायातील चांदीबाई पठाण यांनी सांगितले की लिलावाद्वारे आम्ही हे सीताफळाचे मळे विकत घेतले मात्र हंगाम लवकर संपल्यान मोठा आर्थिक संकट वाढले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावfruitsफळे