शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पाणी टंचाईमुळे सीताफळ हंगाम महिना अगोदर संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:52 IST

यंदा पाणी टंचाईमुळे हिवाळ्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याअभावी सीताफळांच्या बागा सुकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देसोयगाव तालुक्याला पाणी टंचाईचा फटकामिलीबगवर मात केल्यानंतर पाणी टंचाईचा फटका

सोयगाव : यंदा पाणी टंचाईमुळे हिवाळ्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याअभावी सीताफळांच्या बागा सुकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.सीताफळाचे आगर म्हणून तालुक्याची ओळख आहे. याठिकाणी प्रमाणावर सिताफळाचे उत्पादन होत असल्याने परराज्यात ही येथील गोड सीताफळे लोकप्रिय आहे. यंदाही सिताफळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. चांगले भावदेखील मिळाले. मात्र हवामान बदलामुळे या सिताफळा वर मिलीबग रोगाची लागण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महागडी औषधे वापरून मिलीबग थांबवला मात्र विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने नवे संकट उभे राहिले. सीताफळाच्या बागा वाचवण्यासाठी पाणीही मिळेना त्यामुळे या बागा सुकल्या.डिसेंबर अखेरपर्यंत चालणारा सीताफळाचा हंगाम लवकर थांबला. त्यामुळे सिताफळ उत्पादकाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे सिताफळाचे लिलाव घेणाºया अनेकांना याचा फटका बसला. या सीताफळ व्यवसायातील चांदीबाई पठाण यांनी सांगितले की लिलावाद्वारे आम्ही हे सीताफळाचे मळे विकत घेतले मात्र हंगाम लवकर संपल्यान मोठा आर्थिक संकट वाढले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावfruitsफळे