शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

टोळी अत्याचार प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवावा- चर्मकार समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 14:41 IST

मुलीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केले आणि तिला विष पाजून ठार केल्याप्रकरणी न्याय देण्यास जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात यावा

ठळक मुद्देनराधमांना फाशी व्हावीचर्मकार समाजाचे निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : टोळी, ता.पारोळा येथील दलित मुलीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केले आणि तिला विष पाजून ठार केल्याप्रकरणी न्याय देण्यास जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात यावा व दोषी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील चर्मकार समाज बांधवांतर्फे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार आणि पोलिसांना देण्यात आले आहे.तहसीलदार श्वेता संचेती व पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळुंखे यांना निवेदन देताना चर्मकार समाज तालुका अध्यक्ष धनंजय एदलाबादकर, प्रमोद रोझतकर, भूपेंद्र सावकारे, लताबाई सावकारे, दीपक घुले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर