शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मकर संक्रांत- एक पाऊल निसर्गाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 17:51 IST

मकर संक्रांत हा नव्या वर्षातला पहिला सण. विशेष करून महिलांच्या ऊत्साहाचा हा सण, तिळगूळ देण्याचा, म्सखींना घरी बोलावून वाण देण्याचा हा सण. यंदा उच्च शिक्षित नवतरुणींनी मात्र हा सण साजरा करताना पर्यावरणाला महत्त्व देऊन यंदा झाडाच्या रोपांचे वाण देऊन एक पाऊल निसर्गाच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देमहानगरात झाडाचे रोप वाण म्हणून देऊन नव्या पिढीने पर्यावरणाला दिले महत्वग्रामीण भागातील उच्च शिक्षित तरुणीने सासरी नवी मुंबईतील पनवेल (कामोठा) येथे केला प्रयोग

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : मकर संक्रांत हा नव्या वर्षातला पहिला सण. विशेष करून महिलांच्या ऊत्साहाचा हा सण, तिळगूळ देण्याचा, म्सखींना घरी बोलावून वाण देण्याचा हा सण. यंदा उच्च शिक्षित नवतरुणींनी मात्र हा सण साजरा करताना पर्यावरणाला महत्त्व देऊन यंदा झाडाच्या रोपांचे वाण देऊन एक पाऊल निसर्गाच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला आहे.कासोदा (बांभोरी) येथील माहेरवाशीण विशाखा शिंदे या उच्च शिक्षित तरुणीने सासरी नवी मुंबईतील पनवेल (कामोठा) येथे यंदा मकर संक्रांतीनिमित्ताने इमारतीमधील सर्व मैत्रिणींना हळदीकुंकवासाठी परंपरेप्रमाणे बोलावले, पण भेट वस्तू देताना नेहमीच्या भेटवस्तू न देता, झाडाची रोपं देण्याचा कार्यक्रम घडवून आणून सखींना आश्चयार्चा धक्का दिला. परंतु मैत्रिणी पण उच्चशिक्षित असल्याने त्यांनी या अनोख्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून ही झाडे जगवण्याची हमीदेखील दिली आहे.यंदा संक्रांतीचा सण १५जानेवारीला होता. वाण देण्याचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत म्हणजे १ फेब्रुवारीपर्यंत सुरू रहाणार आहे. तिळगुळासह वाण लावण्याची पध्दत आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यात सुगडाच्या वाणासोबत हळदकुंकू अत्तर, गुलाब पाणी, तिळगुळासह उसाचे तुकडे, हिरवे हरभरे, बोरं, गहू, गाजर, भुईमुगाच्या शेंगा इत्यादी देण्याची परंपरा आहे. परंतु धार्मिक महत्वासह आपल्या वसुंधरेची काळजीदेखील यानिमित्ताने नव्या पिढीला आहे, याची या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाने महिलावर्गात चर्चा होत आहे. कासोदा येथे माहेरीदेखील या उपक्रमाचे कौतुक होत आहे.गेल्या पावसाळ्यात आम्ही खांडेश्वर स्टेशनजवळील मैदानात निंबाची रोप लावली आहेत. दररोज आॅफिसला जाताना न चुकता या रोपांना पाणी देतो. नंतर पुढे जातो. ही रोप आता चार फुटांपेक्षा मोठी झाली आहेत. ती झाडे जगली आहेत. याने आत्मविश्वास वाढला व हा उपक्रम करण्याची प्रेरणा मिळाली.-जितेंद्र शिंदे, विशाखाचे पती, कामोठा 

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल