शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्लॅस्टिक बंदीसंदर्भात जळगावातील व्यापारी वर्ग संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:44 IST

व्यापाऱ्यांना अद्यापही सूचना नाही

ठळक मुद्देकायदा नसताना अंमलबजावणी कशी ? उपलब्ध साठा, कर्जफेड व भविष्याबाबत चिंतीत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ - राज्य सरकारने प्लॅस्टिक वस्तू बंदीची घोषणा करून १८ मार्चपासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याचेही जाहीर केले, मात्र या बाबत व्यापाºयांना अद्यापही कोणत्याच सूचना नसल्याने व्यापारी वर्ग संभ्रमात पडला आहे. या बाबत कायदाच केला नसल्याने त्याची अंमलबजावणी कशी होणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.राज्य सरकारने तीन दिवसांपूर्वीच प्लॅस्टिक वस्तूंवर बंदीची घोषणा केली व १८ मार्चपासून त्याची अंमलबजावणीही होणार असल्याचे सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे शहरातील उद्योजक व व्यापारी वर्ग संभ्रमात पडला असून उपलब्ध साठा, कर्जफेड व भविष्याबाबत चिंतीत झाला आहे.१८पासून अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितल्याने व्यापाºयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. एकीकडे कोणत्याच सूचना दिलेल्या नाही की अधिकाºयांमार्फत कळविलेले नाही. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी बाबत काय करावे, अशा चिंतेत व्यापारी आहेत. १८ रोजी रविवार असल्याने दुकाने बंद होती. मात्र सोमवारी नेमके काय करावे, अशा विवंचनेत व्यापारी आहेत.कायदा नसताना अंमलबजावणी कशी ?सरकार या बाबत केवळ घोषणा करीत आहे. मात्र प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कायदा करण्यासाठी ठराविक कालमर्यादा असते, मात्र तसे सरकारने काहीही न करता प्लॅस्टिक बंदीची अंमलबाजणी कशी करता येईल, असाही सूर उमटत आहे.सरकारने उद्योजक, व्यापारी यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPlastic banप्लॅस्टिक बंदी