शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

चिंतेतूनच व्यापा:याची आत्महत्या

By admin | Updated: October 16, 2015 00:52 IST

जळगाव : दुकानांचा लिलाव होतो की जप्ती या चिंतेतच मुकेश घनश्यामदास जाधवाणी या व्यापा:याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव : दुकानांचा लिलाव होतो की जप्ती या चिंतेतच मुकेश घनश्यामदास जाधवाणी (42, सिंधी कॉलनी) या व्यापा:याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याच कारणामुळे फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील तब्बल सहाशे व्यापारी अजूनही तणावातच आहेत. मनपाने चर्चा करून मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यापा:यांनी व्यक्त केली आहे.

फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून व्यापारी आपला व्यवसाय करताहेत. जागतिक मंदी व त्यातच व्यवसायातील स्पर्धा यामुळे व्यापार टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असताना मनपाकडून लिलाव व जप्तीची भीती दाखविली जात आहे. तत्कालीन नगरपालिकेने घेतलेल्या कर्जाशी व्यापा:यांचा संबंध नसताना व्यापारी टार्गेट करून कर्जफेडीसाठी त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. दुकानाचा लिलाव झाला तर तितकी रक्कम भरू शकू का? वर्षानुवर्षापासून आपल्या ताब्यात असलेले दुकान पुन्हा आपल्याच ताब्यात राहिल का? या चिंतेने व्यापा:यांना ग्रासले असल्याचे अशोक मंधान यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

मनपाच्या मालकीच्या कोटय़वधीच्या मालमत्ता आहेत, त्याची विक्री केली तरी कर्जातून मुक्ती मिळू शकते. मनपाने काही दिवसापूर्वी 9 गाळे जप्त केले होते. राज्य शासनाने हस्तक्षेप केल्याने ते परत मिळाले. अन्यथा त्यांच्याजवळ आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता.