शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:19 IST

जिल्ह्यात २९ जुलै पासून तब्बल १३ दिवस पावसाने खंड दिल्याने पिकांवरील किडरोगांमध्ये वाढ झाली असून कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठळक मुद्देपावसाचा खंड पडल्याने वाढले प्रमाणआर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिकपिकांवरील किडरोगांमध्ये झाली वाढ

जळगाव : जिल्ह्यात २९ जुलै पासून तब्बल १३ दिवस पावसाने खंड दिल्याने पिकांवरील किडरोगांमध्ये वाढ झाली असून कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर गेला असल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी झाली आहे.मागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कपाशीच्या ५ लाख १० हजार ९१३ हेक्टर क्षेत्रापैकी यंदा ४ लाख ८६ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजेच ९५.२७ टक्के क्षेत्रावरच यंदा कपाशीची लागवड झाली आहे. तसेच जनजागृतीही सुरू आहे. मात्र तरीही कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावcottonकापूस