शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जड मनाने घेतला बीएसएनएलच्या ४०० जणांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:21 IST

अडीच लाख ग्राहकांची जबाबदारी आता केवळ १५० कर्मचाऱ्यांवर

जळगाव : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून निवृत्ती पत्करण्यास सुरुवात केली आहे. ३१ जानेवारी रोजी एक दोन नव्हे तर तब्बल ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामध्ये वर्ग १ आणि २च्या २६ अधिकाºयांचा समावेश आहे. यापुढे केवळ १५० कर्मचाºयांना ५५० कर्मचाºयांचं काम करून ग्राहकांना सेवा पुरवावी लागणार आहे.बीएसएनएल कंपनीला गेल्या काही वर्षांमध्ये घरघर लागली आहे. आर्थिक अडचणीत सापडल्याने बीएसएनएलच्या कर्मचाºयांसमोर केंद्र सरकारने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवला. अनेक वर्षे कौटुंबिक वातावरण जपत, त्या कार्यालयात काम केले, ते कार्यालय डबघाईला आले म्हणून सोडून जाणे अनेक कर्मचाºयांना पटणारे नव्हते. मात्र केंद्र शासनाने याबाबत कडक धोरण अवलंबल्याने अनेक कर्मचाºयांनी जड मनाने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्विकारला.जळगाव जिल्ह्यात बीएसएनएलचे कर्मचारी व अधिकारी मिळून जवळपास ५५० लोक आहेत. त्यातील जवळपास ४०० लोकांनी ३१ जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली.कार्यालय आर्थिक डबघाईस आले असताना, कर्मचाºयांची समर्थपणे सेवा करायची तयारी असतानाही शासनाच्या आडमुठे धोरणामुळे ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवसात बीएसएनएलची साथ सोडली. यामध्ये वर्ग-१ आणि वर्ग-२च्या २६ कर्मचाºयांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात अविरतपणे लाखो कर्मचाºयांना सेवा देण्याचे अवघड काम आता अवघ्या १५० कर्मचाºयांना करावे लागणार आहे. या १५०पैकी २२ कर्मचारी टप्प्याटप्प्याने मे महिन्यापर्यंत वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत.अखेरच्या दिवशीही सायंकाळी उशिरापर्यंत सेवाहोय! नोकरीचा तो अखेरचा दिवस! पण कोठेही सत्कार समारंभ नव्हता वा निवृत्तीचा निरोप समारंभही नव्हता. उलट शहरात महामार्गाच्या कामामुळे आणि अमृत योजनेमुळे विस्कटलेली सेवेची घडी बसवण्यातच कर्मचारी ‘फिल्ड’वर सायंकाळी उशिरापर्यंत गुंग होते.कुटुंब विस्कटलं, न भरण्यासाठी!अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी निवृत्त होतात, स्वेच्छानिवृत्ती घेतात, त्याठिकाणी नव्याने कर्मचारी नियुक्त केले जातात. पण बीएसएनएलची स्थिती आज वेगळी आहे. हे रिकामं झालेलं कुुटुंब पुन्हा न भरण्याच्या अटीवर रिकामं करण्यात आलं आहे, हे विशेष!रिकाम्या कार्यालयाचा पहिला दिवसशुक्रवारी तब्बल ४०० कर्मचारी कमी झाल्याने बीएसएनएलमध्ये शनिवारी शुकशुकाट होता. कॅश काऊंटरलाही कर्मचारी नव्हता. याठिकाणी लवकरच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल. तोपर्यंत ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बीएसएनएलने केले आहे.दूरसंचार क्षेत्रात खासगी कंपन्या ताकदीनिशी उतरलेल्या असताना जलद आणि विनम्र सेवेची अपेक्षा करणाºया ग्राहकांना सेवा देताना आता बीएसएनएल कर्मचाºयांच्या नाकीनऊ येणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव