शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

भूसंपादन न झाल्यामुळे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला ‘ब्रेक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:16 IST

जळगाव : तिसºया रेल्वे मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. मात्र,उर्वरित ठिकाणी भूसंपादनाचे ...

जळगाव : तिसºया रेल्वे मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. मात्र,उर्वरित ठिकाणी भूसंपादनाचे कामच न झाल्यामुळे तिसºया लाईनच्या काम थांबले असल्याचे समोर आले आहे. सध्या याठिकाणी फक्त रेल्वेच्या हद्दीतच काम सुरु असून, भूसंपादना बाबत तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे २७ नोव्हेंबरला बैठक आहे.भुसावळ ते भादली या तिसºया रेल्वे लाईनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी जळगाव ते मनमाड दरम्यान तिसºया रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलो मीटरच्या कामाला यंदा मे महिन्यात सुरुवात केली होती. सुरुवातीपासूनच हे काम युद्ध पातळीवर सुुरु केले होते. मात्र, या साडेअकरा किलो मीटरच्या मार्गावर ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी घेत आहेत. त्या शेतकºयांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली आहे.२७ नोव्हेंबरला मुख्य सचिवांकडे बैठकआधीच विलंब झालेल्या जळगाव ते मनमाड या तिसºया लाईनच्या कामाला पुन्हा भूसंपादनामुळे विलंब होत आहे. या संदर्भात रेल्वे अधिकाºयांनी रेल्वे मंत्रालयाला होणाºया विलंबाबाबत कळविल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे या संदर्भात २७ नोव्हेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी व भुसावळ विभागातील रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव