शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भुसावळ येथे बोगी व शुध्द जलनिर्मिती प्रकल्पांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:47 IST

डीआरएम आर.के. यादव यांची ‘लोकमत’ भेटीत माहिती

ठळक मुद्दे२५ ठिकाणी भुयारी मार्ग बनवून रेल्वे गेट बंद करणारनवीन गाड्यांचा अद्याप विचार नाही

जळगाव : रेल्वेच्या माध्यमातून भुसावळ येथे ४०० कोटींचा आधुनिक बोगी निर्मिती कारखाना व रेल शुद्ध जल निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधक (डीआरएम) आर. के. यादव यांनी दिली.‘लोकमत’ शहर कार्यालयास त्यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक (डीसीएम) सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडळ अभियंता उत्तर विभाग ( डिईएन) दीपक कुमार, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी उपस्थित होते.२०० एक्सप्रेस व ८० मालगाड्यायावेळी माहिती देताना यादव म्हणाले, रेल्वेमार्गावरील भुसावळ विभाग हा सर्वांत मोठा विभाग असून, इगतपुरीपासून ते अमरावती व मध्यप्रदेशातील खंडवापर्यंतचा भाग भुसावळ विभागात येतो. एकूण १२ जिल्ह्यातील लहान-मोठ्या रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत २४ तासांत या मार्गावर विविध ठिकाणी जाणाऱ्या २०० प्रवासी व ८० मालगाड्या धावतात. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भुसावळ विभागात गेल्या वर्षी ६ ठिकाणचे गेट बंद करून या ठिकाणी भुयारी बोगदे तयार केले आहेत. भविष्यात याचप्रमाणे २५ ठिकाणचे रेल्वे गेट बंद केले जातील.२२ स्टेशनवरील फलाटांची उंची वाढणारकाही ठिकणी रेल्वे फलाट आणि रेल्वेच्या दरवाजा पर्यंतची उंची जास्त असल्यामुळे अपघात होत असतात. यासाठी भुसावळ विभागात येणाºया २२ स्टेशनवरील फलाटांची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे.आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरेरेल्वे स्टेशन व परिसरातील सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. साधारणत: एक किलोमीटर पर्यंत त्या व्यक्तीची हालचाल यामध्ये कैद होतील. नाशिक, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ व बडनेरा या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भुसावळला १०८ कॅमेरे बसविले आहेत.दोन मोठे प्रकल्पभुसावळ येथे येत्या काळात ४०० कोटी रुपये खर्च करून आधुनिक बोगी निर्मितीचा कारखाना उभारला जाईल तसेच ‘रेल जल’ हा शुद्ध बाटलीबंद पाणी निर्मितीचा कारखानाही होणार आहे.मॉडेल स्टेशनवर वायफाय सुविधा सुरूजळगाव-भुसावळ दरम्यान तिसरी लाईन पूर्ण, चौथ्या लाईनचे काम भूसंपादनाच्या अडचणीमुळे स्वत:च्या जागेतच काम करणारभविष्यात मनमाड व त्यानंतर इगतपुरी तसेच दौडपर्यंत तिहेरी लाईन झाल्यावर गाड्यांची संख्या वाढणारचाळीसगाव- धुळे मार्गावर इलेक्ट्रीक इंजिनचा वापर सुरू झाल्याने व ट्रॅकच्या सुधारणेने वेग मर्यादा ताशी ६० वरून १०० कि.मी. केली जाणारनवीन शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामासाठी १५ आॅक्टोपरपासून जुना पूल पाडण्यास प्रारंभ होणारभुसावळ विभागात सरकते जिने, लिफ्ट, रेस्टॉरंट, फलाटांची लांबी वाढविणे, छत उभारणे अशी कामे सुरु आहेत.सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून जळगाव रेल्वे स्टेशनचे सुुशोभिकरण प्रस्तावित

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव