शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

धरणगाव पालिकेवर सोमवारी भाजपचा जनआक्रोश हंडा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 13:58 IST

 पाणी प्रश्नावरून भाजपतर्फे सोमवारी पालिकेवर जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.

धरणगाव :  पाणी प्रश्नावरून भाजपतर्फे सोमवारी पालिकेवर जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून धरणगावकर पाण्याच्या समस्येला अतिशय संयमाने तोंड देत आहेत. अजून किती दिवस आपण हा अन्याय सहन करीत राहणार? ही समस्या जर आपल्याला कायमस्वरूपी मिटवायची असेल तर आपण सर्वांना एकत्र येऊन आपला आक्रोश व्यक्त करावा लागेल, असे आवाहन भाजपने केले आहे.जनआक्रोश हंडा मोर्चा २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बालाजी मंदिरापासून ते नगर पालिकेपर्यंत काढण्यात येणार आहे. भाजपने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, प्रत्येक वेळी असलेल्या सत्ताधार्‍यांनी आपल्या याच समस्येकडे हेतुपुरस्कर प्रत्येक निवडणुकीच्या आधी खोटी आश्वासने देऊन, जनतेच्या भावनांशी खेळून विविध प्रलोभने देऊन अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. ज्याचा अनुभव आपण वारंवार घेत असतो. मागील दोन महिन्यांपासून तर जनतेचा संयमाचा व सहनशीलतेचा अंत होईल, अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे. दिवाळीसारख्या सणावेळी १५ ते ३० दिवसाआड पाणीपुरवठा केला गेला. मागील पाण्याचे आवर्तन तर २० ते २५ दिवसाआड मिळाले. तरी आपण सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपने शहरवासीयांना  केले आहे.

टॅग्स :WaterपाणीDharangaonधरणगाव