शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘भेंडी’ला फोडांचा आजार उत्पादक होताय बेजार! वातावरण बदलाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 16:42 IST

उत्पादनानात घट येत आवक झाली कमी

कुंदन पाटील

जळगाव : वातावरण बदलामुळे रब्बी हंगामातील फोड येत असल्याने भेंडीच्या उत्पादनात मोठी घट निर्माण होत आहे. त्यामुळे उत्पादकांना भेंडी नकोशी वाटायला लागली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात भेंडीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. ही भेंडी वाढ होतानाच वेडीवाकळी होत असल्याचे उत्पादकांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी तज्ज्ञांशी बोलून आवश्यक औषधांची फवारणीही केली. मात्र वाढ होत असलेल्या भेंडीवर फोड येत गेले. तोडणी केल्यानंतर ही फोडयुक्त भेंडीचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर उत्पादकांनी भेंडीची छाटणी करुन बाजारात न्यायला सुरुवात केली आहे. लागवड, पोषण, औषध फवारणी आणि तोडणीचा खर्च अवाक्याबाहेर जात असतानाच आता भेंडी छाटणीचा भार अंगावर आला आहे. त्यामुळे उत्पादक मोठ्या कोंडीत सापडला आहे.

आवक घसरली

बाजारात भेंडीची आवक मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. फोडयुक्त भेंडीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात येणाऱ्या चांगल्या दर्जाची भेंडी आता ८० रुपये प्रतिकिलोचा भाव घेऊन बसली आहे.यंदा ‘फोड्या’ची भेंडीवर मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. पर्यायी औषधी फवारल्यावरही उपयोग झालेला नाही.  सर्वसामान्य शेतकऱ्यांना पर्यायही सापडत नसल्याने यंदा भेंडीने आर्थिक गणित बिघडविले आहे.

-संदीप माळी,उत्पादक मोरफळ (पारोळा)

वातावरणात कमालीचा बदत होत आहे. त्यामुळे भेंडींची वेडीवाकडी वाढ होणे, वाढ खुटणे, फोड येणे, डाग पडणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. या उपायायेजना म्हणून संशोधकांच्या मदतीनेच पर्याय शोधावा.-डॉ.व्ही.टी.पाटील, वरिष्ठ भाजीपाला पैदासकार, म.फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.