शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धरणगाव तालुक्यातील नांदेडमधील घरकुल लाभार्र्थींचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:48 IST

गुलाबवाडी भागातील पात्र घरकुल कुटुंबांनी जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

ठळक मुद्देजागा मोजणी अहवाल सादर केल्याने समाधानमहिलांसह पुरुष बसले होते उपोषणाला

नांदेड, ता.धरणगाव, जि.जळगाव : येथील गुलाबवाडी भागातील पात्र घरकुल कुटुंबांनी जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. भूमी अभिलेख कार्यालयाकडून गट मोजणीचा अहवाल प्राप्त झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.नांदेड येथील गुलाबवाडी भागातील ४५ पात्र कुटुंबीयांना घरकुले मंजूर झालेली आहेत. परंतु गुलाबवाडी हा भाग पूरग्रस्त क्षेत्रात येत असल्यामुळे घरकुलांसाठी दुसरीकडे जागा देण्यात यावी, अशी त्या भागातील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार त्यांना १२ फेब्रुवारी २०१८ ला गावालगतचा एक गट ग्रामसभेने दिलेला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली होती. त्यानुसार ग्रामसेवक मुरलीधर उशीर यांनी त्वरित मोजणी फीदेखील भूमी अभिलेख कार्यालयाकडे भरलेली होती. तरीदेखील भूमी अभिलेख कार्यालयाकडून गट मोजणी अहवाल सादर केला जात नव्हता. म्हणून गुलाबवाडी भागातील २० पुरुष व महिला जिल्हा जागृत मंचचे शिवराम पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. भूमी अभिलेख उपअधीक्षक अहिरे यांनी गटमोजणी अहवाल उपोषणस्थळी हजर केल्याने उपोषण ग्रामसेवक मुरलीधर उशीर यांच्या हस्ते लिंबू पाणी देवून उपोषण सोडण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनDharangaonधरणगाव