शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:45 IST

रविवारी रात्री झालेल्या वादळी वाºयासह झालेल्या पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या.

उचंदे/चांगदेव, ता.मुक्ताईनगर : येथे व परिसरात रविवारी रात्री झालेल्या वादळी वाºयासह झालेल्या पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. यासोबतच मका, ज्वारी, कापूस या पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा हळहळ व्यक्त करीत आहे.चांगदेव परिसरात २० सप्टेंबरला रात्री दहा वाजता आलेल्या वादळी वाºयासह पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांची केळी जमीनदोस्त झाली आहे. मका, ऊस, कापूस, ज्वारी जमीनदोस्त झाली आहे. शेतकºयांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.उचंदेसह परिसरातील खामखेडा, पंचाने, मेळसांगवे आदी गावातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीवर असलेली केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. कपाशी पूर्णत: झोपली आहे तर ज्वारीचे व मक्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून उचंदा परिसरात काही ना काही कारणास्तव शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या महिनाभरापासून केळीवरील सीएमव्ही व्हायरसमुळे शेतकरी आपली केळी वाचवण्यासाठी मेहनत घेत आहे. शासनाने पंचनामे केले परंतु तेही २५ ते ३० टक्क्यांच्या आत केले आहे. यामुळे केळी उत्पादकांचा लागलेला खर्चदेखील निघणार नाही. या संकटावर मात करत असताना पुन्हा वादळाने केळी, कपाशी, ज्वारी, मका या पिकांवर घाला घातला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :fruitsफळेMuktainagarमुक्ताईनगर