शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात वादळी पावसाने केळी जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 2:59 PM

अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात ,पाडळसरे, बोहरा, नीम, तांधळी परिसरात सलग तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने केळी पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसलग तीन दिवस झाले वादळकोट्यवधी रुपयांच्या पिकाचे नुकसानपंचनामे तातडीने करण्याची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील कळमसरे परिसरात ,पाडळसरे, बोहरा, नीम, तांधळी परिसरात सलग तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने केळी पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. परिणामी पंचनामे करण्याची मागणी होत असून, शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.१४, १५ व १६ एप्रिल रोजी सलग तीन दिवस झालेल्या वादळी वाºयाने कळमसरेसह परिसरात चारा, केळी यांचे नुकसान झाले आहे. यात कळमसरे परिसरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने तोंडाशी आलेला घास या वादळी वाºयाने हिरावला गेल्याने शेतकरी बांधवांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. परिणामी झालेल्या नुकसानग्रस्त केळी पिकाचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.कळमसरे येथील ज्ञानेश्वर कोळी या शेतकºयाने त्याच्याकडे असलेल्या तीन एकर शेतीत एकच केळी पिकाची लागवड केली होती. वर्षभर केळी पिकाला वेळेवर खत-पाणी, विविध रासायनिक फवारणी यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला होता. मात्र या वादळी वाºयाने झालेला खर्चही निघणार नसल्याने यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. या वादळी पाऊस व वाºयाने नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAmalnerअमळनेर