शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अमळनेरात तीन बंद घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 18:55 IST

चोरट्यांनी तीन घरे फोडली.

अमळनेर, जि.जळगाव :  दिवाळीत बंद घरे पाहून घराची कडी कापून अज्ञात चोरट्याने रोख  रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाखाचा ऐवज लंपास करून दिवाळी साजरी  केल्याची घटना १५ रोजी मध्यरात्री  ढेकू रोडवर गणेश बंगलोजमध्ये घडली. यासोबत चोरट्यानी इतर दोन घरेही फोडली, मात्र तेथून किरकोळ चोरी केली आहे.       उदिलाल उत्तम संदानशिव हे १३ रोजी शहरातीलच पैलाड येथील आपल्या सासऱ्यांकडे गेलेले होते. १५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी कापून घरातील  ४० हजार रुपये रोख, ४० हजाराची १० ग्राम सोन्याची साखळी, ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले दागिने चोरून नेले. घरातील कपाटे त्यातील कपडे विसकटून सर्व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.तसेच याच परिसरात चोरट्याने दोन घरांचे कुलूप तोडले. एका घरातून किरकोळ चांदीचे दागिने, तर दुसऱ्या घरात चोरी न करता चोर फरार झाले आहेत. दिवाळीच्या काळात बंद घरे पाहून चोरटे  संधी साधत असल्याने नागरिकांनी घरात व बाहेर लाईट लावून तसेच पोलिसांना कळवून  बाहेरगावी जावे, असे आवाहन पोलिसांतर्फे  करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर