शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

देश वाचविण्यासाठी विषमुक्त शेती अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:41 IST

रासायनिक कीटकनाशके व खतांच्या अधिक वापराने शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देपहूर येथे विषमुक्त शेती कार्यशाळेतून डॉ.जी.एस.गील यांचे आवाहनसरपंच नीता पाटील यांचा विशेष सत्कार

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : रासायनिक कीटकनाशके व खतांच्या अधिक वापराने शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे. बदलत्या जीवन शैलीमुळे अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात विषयुक्त अन्न जात आहे. याला रोखण्यासाठी विषमुक्त शेतीचा मूलमंत्राचा अंगीकार शेतकऱ्यांनी करून देश वाचवावा, असे आवाहन असे कृषीशास्त्रज्ञ डॉ.जी.एस. गील यांनी येथे केले आहे.पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत येथे आयोजित विषमुक्त शेती कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते .याआधी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अकोला येथील शेतीतज्ज्ञ शरद इंगळे, आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक संजय पवार, माधुरी गुजराती, चेतन रोकडे आदींनी मनोगत व्यक्त केले.व्यासपिठावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे, नायब तहसीलदार सुभाष कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, सरपंच नीता पाटील, उपसरपंच श्याम सावळे, डॉ. सुरेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सरपंच नीता पाटील यांचा सरपंच ‘आॅफ द इयर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मेणगाव येथील सरपंच सुरेश पाटील यांचाही सेंद्रिय शेतीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक आयोजक संतोष चिंचोले यांनी केले. सूत्रसंचालन शंकर भामरे यांनी केले. आभार राजधर पांढरे यांनी मानले. याप्रसंगी माजी सरपंच प्रदीप लोढा, पंचायत समितीचे माजी सभापती बाबूराव घोंगडे, अ‍ॅड.संजय पाटील, भिका पाटील, जगन धनगर, प्रा.पी.पी.लहासे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर