शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जिल्ह्यातील १ हजार १०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:44 IST

आरटीई प्रवेश : २,१५१ विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाली असून आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार १०४ विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे़ त्याचबरोबर २ हजार १५१ विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवेश मिळाला असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर आरटीईतंर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो़ यंदा जळगाव जिल्ह्यातील २८७ शाळांमधील ३ हजार ५९४ जागांसाठी प्रवेश प्रक्रि या राबविण्यात आली़ या जागांसाठी जिल्हाभरातून ८ हजार ४६३ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाला अर्ज झाले होते़ त्यापैकी ३ हजार ३४१ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी १ हजार १०४ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे तर २ हजार १५१ विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे.कागदपत्रांची पडताळणीपाल्याच्या प्रवेश निश्चितीसाठी पालक शाळेत जावून कागदपत्रांची पडताळणी करून घेवून प्रवेश निश्चित करून घेत आहेत़ दरम्यान, शाळास्तरावर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुन्हा गटशिक्षणाधिकारी यांच्या समितीमार्फत कागदपत्रांची तपासणी होत आहे़ वावडदा येथे काही पालकांनी भाडेकरू दाखवून लॉटरीमध्ये क्रमांक मिळविल्याचा प्रकार इतर पालकांच्या तक्रारीतून समोर आला होता़ त्यामुळे कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.यावल तालुक्यात प्रवेश निश्चिती ‘झिरो’यावल तालुक्यातील १६२ विद्यार्थ्यांना आरटीई लॉटरीमध्ये क्रमांक लागला आहे़ या विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेज पाठविण्यात आले असून १६२ पैकी ९० विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवेश देण्यात आला आहे़ मात्र, अद्याप एकाही विद्यार्थ्याने शाळेमध्ये प्रवेश निश्चित केला नाही. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव