शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

जळगाव जिल्ह्याचा इयत्ता १२ वीचा ८४.२० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 14:38 IST

खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे.

ठळक मुद्देएक लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी दिली होती १२ वीची परीक्षाजळगाव जिल्ह्यातील ४१ हजार २७९ विद्यार्थी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण१२ जून रोजी मिळणार महाविद्यालयात गुणपत्रक

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेतर्फे इयत्ता १२ वीचा निकाल बुधवार ३० रोजी घोषित करण्यात आला. खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे. नाशिक विभागातील ९८७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची २१८ केंद्रांवर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती.नाशिक विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात इयत्ता १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती.जळगाव जिल्ह्यातील २८५ महाविद्यालयातील ७१ केंद्रांवर परीक्षाइयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील २८५ महाविद्यालयातील ४९ हजार २७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ७१ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ४१ हजार २७९ या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.धुळे व नंदुरबारची आघाडीधुळे जिल्ह्यातील १९७ महाविद्यालयातील २४ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील २१ हजार ९८० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील १११ महाविद्यालयातील १६ हजार २३१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. त्यातील १३ हजार ७४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. धुळे जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८८.८७ तर नंदुरबार जिल्ह्याची ८४.७० टक्के आहे.नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्केइयत्ता १२ वी परीक्षेसाठी नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यातून १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील एक लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी ८६.१३ टक्के आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव