शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

जळगाव जिल्ह्याचा इयत्ता १२ वीचा ८४.२० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 14:38 IST

खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे.

ठळक मुद्देएक लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी दिली होती १२ वीची परीक्षाजळगाव जिल्ह्यातील ४१ हजार २७९ विद्यार्थी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण१२ जून रोजी मिळणार महाविद्यालयात गुणपत्रक

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेतर्फे इयत्ता १२ वीचा निकाल बुधवार ३० रोजी घोषित करण्यात आला. खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे. नाशिक विभागातील ९८७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची २१८ केंद्रांवर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती.नाशिक विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात इयत्ता १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख ४० हजार ८२४ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती.जळगाव जिल्ह्यातील २८५ महाविद्यालयातील ७१ केंद्रांवर परीक्षाइयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील २८५ महाविद्यालयातील ४९ हजार २७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ७१ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ४१ हजार २७९ या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.धुळे व नंदुरबारची आघाडीधुळे जिल्ह्यातील १९७ महाविद्यालयातील २४ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील २१ हजार ९८० विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील १११ महाविद्यालयातील १६ हजार २३१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. त्यातील १३ हजार ७४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. धुळे जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८८.८७ तर नंदुरबार जिल्ह्याची ८४.७० टक्के आहे.नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्केइयत्ता १२ वी परीक्षेसाठी नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यातून १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील एक लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी ८६.१३ टक्के आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव