शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आरटीईसाठी ६३ टक्के प्रवेश पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 20:14 IST

तीन फेऱ्या पूर्ण : मुदत वाढण्याची शक्यता

जळगाव- शिक्षण हक्क कायद्यातंर्गत २५ टक्के (आरटीई) जागांसाठी गुरूवारी तिसरी फेरी सुध्दा पूर्ण झाली. आतापर्यंत आरटीईसाठी ६३ टक्के प्रवेश पूर्ण झालेले असून उर्वरित जागांसाठी पुन्हा शासनाकडून मुदत वाढ देण्याची शक्यता आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के जागांवर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यानुसार सोडत काढून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली़ ही आरटीई प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांसाठी राबविण्यात आली असून त्यासाठी तीन फे-या घेण्यात आल्या. या तीन फेऱ्यांद्वारे ३७१७ पैकी २६२६ जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत़ उर्वरित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता यावे, यासाठी मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे. तसेच अजूनही हजाराच्यावर पालक आपल्या पाल्याच्या प्रवेश निश्चितीसाठी शाळांपर्यंत पोहोचलेले नाही़ तर ४ विद्यार्थ्यांचे प्रवेश हे कागदपत्रांअभावी रद्द करण्यात आलेले आहेत.७५३ पैकी ४५४ विद्यार्थ्यांचा प्रवेशआरटीईच्या तिसºया फेरीत जिल्ह्यातील ७५३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले होते. दरम्यान, त्यापैकी ४५४ विद्यार्थ्यांचीच आपला प्रवेश शाळांमध्ये घेतला आहे़ उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश निश्चित केलेला नाही. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव