शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खान्देशातील २३२ पैकी १२४ प्राचार्यांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:39 IST

जळगाव : खान्देशातील २३२ पैकी १२४ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली़ आहे़ त्यामुळे ही पदे ...

जळगाव : खान्देशातील २३२ पैकी १२४ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली़ आहे़ त्यामुळे ही पदे लवकरात लवकर न भरल्यास संबंधित महाविद्यालय व परिसंस्थेवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दिली आहे.महाविद्यालयातील शिक्षण प्रोत्साहित करणे, समन्वय राखणे, परीक्षा व संशोधनाचा दर्जा राखण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे या हेतूने नियमित प्राचार्य व संचालक कार्यरत असणे अनिवार्य आहे़ त्यामुळे विद्यापीठ अनुदार आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तसेच महाराष्ट्र शासनातर्फे संलग्नित महाविद्यालयातील नियमित प्राचार्य व मान्यताप्राप्त परिसंस्थेतील संचालकांची पदे भरण्याबाबत विद्यापीठास आदेश केले होते़ त्यानुसार विद्यापीठाने रिक्त पदे भरण्याच्या सूचना महाविद्यालये व परिसंस्थांना केल्या होत्या़ परंतू, तरी देखील १२४ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यचं नसल्याची बाब समोर आली आहे़रिक्त पदे भरा, अन्यथा महाविद्यालयांवर कारवाईरिक्त पदांची माहिती विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासन यांना सादर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा निदर्शनात आल्या़ त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाने प्राचार्य व संचालकांची रिक्त पदे न भरल्यामुळे खेद व्यक्त केला आहे़ ही गंभीर बाब असल्यामुळे विद्यापीठाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेत ज्या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य आणि ज्या संस्थांमध्ये संचालकांची पदे रिक्त असतील ती त्यांनी त्वरित भरावी, अशा सूचना विद्यापीठाकडून करण्यात आल्या आहेत़ रिक्त जागा न भरल्यास कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही विद्यापीठ प्रशासनाकडून पत्रकाद्वारे दिली आहे़ दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तब्बल ६२, धुळे जिल्ह्यात ३८ तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये २४ प्राचार्यांची पदे रिक्त आहेत़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव