शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू

By ajay.patil | Updated: September 26, 2023 14:09 IST

जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत.

जळगाव - जिल्ह्यात पावसाळ्याचा काळात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात २३ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर १३ जण सर्पदंशामुळे जखमी झाले आहेत. जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत.

मात्र, सापांबद्दल असलेले गैरसमज, सर्पदंशानंतर तत्काळ उपचार न मिळणे अशा कारणांमुळे मृत्यू अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जिल्हा रुग्णालय, जिल्हा सरकारी उपरुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता बऱ्यापैकी उपचार चांगले मिळत असल्याने सर्पदंशाच्या अनेक घटनांमध्ये रुग्णाचे जीव देखील वाचले आहेत. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.        

या तालुक्यांमध्ये झाले मृत्यूजिल्ह्यात गेल्या चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रावेर, मेहुणबारे, जामनेर,मारवड, सावद्यात प्रत्येकी एक, चाळीसगाव, भडगाव, पिंपळगाव हरेश्वर, चोपडा या ठिकाणी प्रत्येकी दोन तर पाचोरा तालुक्यात ८, अमळनेर ३ अशा एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्या सर्वाधिक मृत्यू हे केवळ रुग्णांनी सर्पदंशानंतर प्रथमोपचार न केल्यामुळेच झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावsnakeसाप