शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू

By ajay.patil | Updated: September 26, 2023 14:09 IST

जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत.

जळगाव - जिल्ह्यात पावसाळ्याचा काळात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात २३ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर १३ जण सर्पदंशामुळे जखमी झाले आहेत. जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत.

मात्र, सापांबद्दल असलेले गैरसमज, सर्पदंशानंतर तत्काळ उपचार न मिळणे अशा कारणांमुळे मृत्यू अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जिल्हा रुग्णालय, जिल्हा सरकारी उपरुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता बऱ्यापैकी उपचार चांगले मिळत असल्याने सर्पदंशाच्या अनेक घटनांमध्ये रुग्णाचे जीव देखील वाचले आहेत. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.        

या तालुक्यांमध्ये झाले मृत्यूजिल्ह्यात गेल्या चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रावेर, मेहुणबारे, जामनेर,मारवड, सावद्यात प्रत्येकी एक, चाळीसगाव, भडगाव, पिंपळगाव हरेश्वर, चोपडा या ठिकाणी प्रत्येकी दोन तर पाचोरा तालुक्यात ८, अमळनेर ३ अशा एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्या सर्वाधिक मृत्यू हे केवळ रुग्णांनी सर्पदंशानंतर प्रथमोपचार न केल्यामुळेच झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावsnakeसाप