शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कोरोनाच्या एकूण चाचण्यांपैकी २२ टक्के बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:26 IST

रॅपीडमुळे गाठला दीड लाखांचा टप्पा : अजूनही ४ हजार चाचण्या कमी

जळगाव : गावागावात, गल्ली गल्लीत कोरोनाच्या रॅपीड अ‍ॅण्टीजन टेस्ट होत असल्या तरी हे प्रमाण राज्याच्या चाचण्यांच्या तुलनेत चार हजार चाचण्यांनी कमी आहे़ जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत विचार केला तर ३ टक्क््यांपर्यंत लोकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत व जेवढ्या चाचण्या झाल्या त्यांत २२ टक्के लोक बाधित आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण सद्यस्थितीत २२ टक्के असल्याचा निष्कर्ष काढता येतो़ अधिकांश चाचण्या होण्याची गरज असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ झपाट्याने होत असताना चाचण्यांची संख्या मात्र, अत्यंत कमी होती़ अतिजोखीमीचे संपर्क व कमी जोखीमीचे संपर्क पाहिजे त्या प्रमाणात तपासले जात नव्हते़ त्यामुळे रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात दाखल होत होते व मृत्यूचे प्रमाणही मंध्यतरीच्या काळात प्रचंड वाढले होते़ यावर केंद्रीय समितीनेही आक्षेप नोंदविला होता़ त्यानंतर जुलै महिन्यात रॅपीड अ‍ॅन्टीजन चाचण्यांना सुरूवात करण्यात आली व त्यानंतर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली़ जेथे दिवसाला तीनशे ते चारशे चाचण्या होत होत्या़ तेथे चार ते पाच हजारांवर चाचण्या केल्या जात आहे़ रोज येणाऱ्या अहवालांचे प्रमाणही वाढले आहे़ मात्र, सद्यस्थितीत ते पुरेसे नसून वाढलेले संसर्ग बघता चाचण्यांचे प्रमाण अधिक वाढविणे गरजेचे असल्याचे चित्र आहे़ चाचण्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आढळून येणाºया पहिल्या दहा जिल्ह्यात जळगावचा समावेश झाला होता़ त्यावेळी चाचण्यांचे प्रमाण वाढविणे व ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवणे अशा काही सूचना या जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत़ अशा स्थितीत चाचण्यांचे प्रमाण अधिक वाढविणे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे़ मात्र, गेल्या पाच महिन्यातील विचार केला असताना जळगाव जिल्हा दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांच्या बाबतीत राज्यापेक्षा सहा हजार चाचण्यांनी मागे होता़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव