शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

ज्ञान प्राप्तीसाठी तपस्या करावी लागते : रामराव महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:37 AM

घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथे आयोजित हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते. प्रत्येक माणूस जन्मापासून मरेपर्यंत प्रपंच करत असतो. परंतु ...

घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथे आयोजित हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते. प्रत्येक माणूस जन्मापासून मरेपर्यंत प्रपंच करत असतो. परंतु तसा परमार्थ करत नाही. प्रपंचातील रस्ता कधीच संपत नाही. पण परमार्थात रस्ता संपतो. त्यामुळे परमार्थात रमले पाहिजे. प्रपंच करत असताना जीवन संपते. सध्याच्या काळात अभक्ताची संख्या जास्त आहे. तशी भक्ताची संख्या अत्यल्प आहे. ज्याच्या अंत:करणात परमार्थाविषयी भक्ती नाही, तो अभक्त मानला जातो. भगवंत प्राप्तीकरिता मानवी जीवन आहे, त्याकरिता हा देह आहे. जो भगवंताची निष्काम श्रद्धेने भक्ती करतो, तोच भक्त असतो, असेही रामराव महाराज यांनी सांगितले. यावेळी गायन साथसंगत बाळासाहेब महाराज मोरे, नारायण महाराज तनपुरे, दिवाकर महाराज ढवळे यांनी केली. कार्यक्रमास परिसरातील भाविकांची उपस्थिती हाेती.

फोटो