शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन एकर शेतात काढले अंजिराचे लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:48 IST

अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील एका शेतकऱ्याने अंजीर पिकाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली. या अंजिरातून ‘त्या’ शेतक-याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील एका शेतकऱ्याने अंजीर पिकाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली. या अंजिरातून ‘त्या’ शेतक-याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाजी गोविंद दुरांडे असे या शेतक-याचे नाव आहे.पारंपरिक पीक पद्धतीत शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नसल्याने परिसरातील अनेक शेतकरी हे फळबागांकडे वळले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी मार्ग काढत आहे. धाकलगाव येथील दुरांडे यांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या दोन एकर शेतात अंजिराची लागवड केली. त्यांनी जवळपास ३०० अंजिराच्या झाडांची लागवड केली. आंतरपीक म्हणून त्यांनी पेरूची २५, फणस ५, ड्रायगन फूड १०, आंबे १०, सीताफळाच्या ११ झाडांची लागवड केली. लागवडीसाठी त्यांना ९० हजार रुपये खर्च आला. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत त्यांनी ३२ क्विंटल अंजिराचे उत्पन्न काढले. या अंजिरांना बाजारात १० हजाराचा भाव मिळाला. यातून त्यांना तीन लाख २० हजारांचे उत्पन्न मिळाले.शेतीतून पाहिजे तसे उत्पादन मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन, हवामानातील चढउतार आणि तज्ञांच्या भेटी यातून चांगले उत्पादन सहज शक्य आहे. आज दोन एकरांची त्यांची शेती अनेक शेतक-यांना नवी दिशा आणि नवी प्रेरणा देणारी ठरत आहे. यासाठी त्यांना आई जानकाबाई, भाऊ ज्योतिबा गोविंद दुरांडे, पत्नी आशा, वहिनी सविता, मुले महेश व मुकेश यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. दुरांडे यांनी फुलविलेली अंजीर शेती अनेकांच्या दृष्टीने नवा आदर्श ठरत आहे. हे करत असताना त्यांना कृषी सहायक व्ही. एस. कड यांचे मार्गदर्शन घेतले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfruitsफळे