शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

प्लास्टिक बंदीचे महिलांकडूनही स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:07 IST

या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्लास्टिक बंदीचा राज्य सरकारचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज या नवीन निर्णयामुळे अडचण जाणवत असली तरी, हळूहळू ती सवय आपल्याला लागेल यात शंका नाही. पूर्वीप्रमाणे बाजारात खरेदीसाठी जाताना घरून पिशवी नेण्याची पध्दत पुन्हा रूढ होणार आहे. प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने आणि त्याचा अतिवापर झाल्याने एकूणच पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले.सरकारने हा योग्य निर्णय घेतला आहे. प्रदूषणासाठी प्लास्टिक हे प्रमुख कारण असल्यामुळे त्यावर बंदी यायलाच हवी. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक दिसून येते. जनावरे अन्नाच्या शोधात त्या कच-यातील प्लास्टिकही खातात. त्यामुळे त्यांना आजार होऊन ब-याचवेळा त्यांचा जीवही दगावतो. प्लास्टिककडे लोक फक्त सुविधा म्हणून बघतात. पण त्यामागील पर्यावरणातील प्रत्येक घटकावर होणाºया परिणामाकडे कोणीच लक्ष देत नाही.-मंगल जानराव साटोटेप्लास्टिक बंदीचा निर्णय सरकारने योग्यच घेतला आहे, परंतु त्यावर असलेला दंड हा सर्वसामान्य व्यक्ती भरू शकेल का, हा प्रश्नच आहे. कारण काही वयस्कर व्यक्तीच्या हातात प्लास्टिक बॅग दिसून आली व नियमानुसार त्यावर कारवाई झाली पण, त्याची आर्थिक स्थिती दंड भरण्याची नसेल यावेळेस सरकार काय निर्णय घेईल हा प्रश्नच आहे. - आशा सुहास पालकरप्लास्टिक बंदी लागू ही चांगली बाब आहे, परंतु पर्यावरणासाठी आणि माणसांसाठी प्लास्टिक कशाप्रकारे हानीकारक आहे हे इतरांना सांगण्याची गरज आहे, त्याचा जोमाने प्रचार-प्रसार केला पाहिजे.- अनुराधा हेरक र

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीWomenमहिला