शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

प्लास्टिक बंदीचे महिलांकडूनही स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:07 IST

या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्लास्टिक बंदीचा राज्य सरकारचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज या नवीन निर्णयामुळे अडचण जाणवत असली तरी, हळूहळू ती सवय आपल्याला लागेल यात शंका नाही. पूर्वीप्रमाणे बाजारात खरेदीसाठी जाताना घरून पिशवी नेण्याची पध्दत पुन्हा रूढ होणार आहे. प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने आणि त्याचा अतिवापर झाल्याने एकूणच पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले.सरकारने हा योग्य निर्णय घेतला आहे. प्रदूषणासाठी प्लास्टिक हे प्रमुख कारण असल्यामुळे त्यावर बंदी यायलाच हवी. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक दिसून येते. जनावरे अन्नाच्या शोधात त्या कच-यातील प्लास्टिकही खातात. त्यामुळे त्यांना आजार होऊन ब-याचवेळा त्यांचा जीवही दगावतो. प्लास्टिककडे लोक फक्त सुविधा म्हणून बघतात. पण त्यामागील पर्यावरणातील प्रत्येक घटकावर होणाºया परिणामाकडे कोणीच लक्ष देत नाही.-मंगल जानराव साटोटेप्लास्टिक बंदीचा निर्णय सरकारने योग्यच घेतला आहे, परंतु त्यावर असलेला दंड हा सर्वसामान्य व्यक्ती भरू शकेल का, हा प्रश्नच आहे. कारण काही वयस्कर व्यक्तीच्या हातात प्लास्टिक बॅग दिसून आली व नियमानुसार त्यावर कारवाई झाली पण, त्याची आर्थिक स्थिती दंड भरण्याची नसेल यावेळेस सरकार काय निर्णय घेईल हा प्रश्नच आहे. - आशा सुहास पालकरप्लास्टिक बंदी लागू ही चांगली बाब आहे, परंतु पर्यावरणासाठी आणि माणसांसाठी प्लास्टिक कशाप्रकारे हानीकारक आहे हे इतरांना सांगण्याची गरज आहे, त्याचा जोमाने प्रचार-प्रसार केला पाहिजे.- अनुराधा हेरक र

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीWomenमहिला