शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

‘महिलांनी मुलांच्या आहाराची काळजी घ्यावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:36 IST

महिलांनी स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच बाळाच्या आहाराची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. वैशाली पंडित यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिलांनी स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच बाळाच्या आहाराची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. वैशाली पंडित यांनी केले.जेईएस महाविद्यालय व आर. वेझंजी विज्ञान महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे आरोग्य व कुपोषणाची कारणे आणि उपापयोजना या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.महिलाचे आरोग्य व कुषोषणाची कारणे आणि उपाययोजना हा विषय आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. कमी वयात लग्न होणे, जास्तीचे शारीरिक श्रम करणे, निर्णय घेण्याची क्षमता असणे मात्र घेऊ न देणे, यामुळे स्त्रिया अनेक आजारांनी ग्रस्थ होतात. अनेक महिला गरीबीमुळे झोपडपट्टीत राहतात. त्यामुळे त्यांना अस्वच्छता, कचरा, मोकाट जनावरे यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगांमुळे शरीरातील रक्तदाब कमी होतो. महिलांनी स्वत:च्या वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच आपल्या बाळाची स्वच्छता, आजार, आरोग्य आहार आदींची काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. वैशाली पंडित यांनी सांगितले.यावेळी डॉ. एस. बी. बजाज, आजीवन विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत एस. महाजन, प्रा. श्रध्दा राठी, संध्याराणी कोंकरे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :WomenमहिलाHealth Tipsहेल्थ टिप्सnew born babyनवजात अर्भक