शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

‘महिलांनी मुलांच्या आहाराची काळजी घ्यावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:36 IST

महिलांनी स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच बाळाच्या आहाराची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. वैशाली पंडित यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिलांनी स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच बाळाच्या आहाराची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. वैशाली पंडित यांनी केले.जेईएस महाविद्यालय व आर. वेझंजी विज्ञान महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे आरोग्य व कुपोषणाची कारणे आणि उपापयोजना या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.महिलाचे आरोग्य व कुषोषणाची कारणे आणि उपाययोजना हा विषय आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. कमी वयात लग्न होणे, जास्तीचे शारीरिक श्रम करणे, निर्णय घेण्याची क्षमता असणे मात्र घेऊ न देणे, यामुळे स्त्रिया अनेक आजारांनी ग्रस्थ होतात. अनेक महिला गरीबीमुळे झोपडपट्टीत राहतात. त्यामुळे त्यांना अस्वच्छता, कचरा, मोकाट जनावरे यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगांमुळे शरीरातील रक्तदाब कमी होतो. महिलांनी स्वत:च्या वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच आपल्या बाळाची स्वच्छता, आजार, आरोग्य आहार आदींची काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. वैशाली पंडित यांनी सांगितले.यावेळी डॉ. एस. बी. बजाज, आजीवन विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत एस. महाजन, प्रा. श्रध्दा राठी, संध्याराणी कोंकरे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :WomenमहिलाHealth Tipsहेल्थ टिप्सnew born babyनवजात अर्भक