शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

वॉटरग्रीडमधून १७६ गावांना शुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:52 IST

जिल्ह्यातील जालना, मंठा व परतूर या तालुक्यातील १७६ गावांना २३४ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत असलेल्या वॉटरग्रीड योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील जालना, मंठा व परतूर या तालुक्यातील १७६ गावांना २३४ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत असलेल्या वॉटरग्रीड योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.मंठा तालुक्यातील बरबडा व कर्णावळ येथे अंतर्गत पाईपलाईन अंथरण्याच्या कामाचे उद्घाटन बुधवारी लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.यावेळी भुजंगराव गोरे, गणेशराव खवणे, संदीप गोरे, राजेश म्हस्के, कल्याण खरात, कैलास बोराडे, कैलास बोराडे, राजेश मोरे, पंजाबराव बोराडे, शिवदास हानवते आदींची उपस्थिती होती.लोणीकर म्हणाले की, जालना, मंठा व परतूर तालुक्यातील १७६ गावांना ग्रीड योजनअंतर्गत पाणीपुरवठा केला जाणार आहे. या कामासाठी ८ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.या वेळी विष्णू फुपाटे, प्रदीप बोराडे, नागेश घारे, दत्तराव कांगणे, भगवान राठोड, निवास देशमुख, नरसिंग राठोड, माऊली गोंडगे, मुस्तफा पठाण, बंडू बिडवे, गणेश चव्हाळ, कल्याण कदम, सोपान खरात, रामकिसन मुसळे, कैलास चव्हाण, भीमराव राठोड, त्र्यंबक हजारे, द्वारकादास चिंचाणे, गिताराम हजारे, प्रभाकर हजारे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बरबडा गावासाठी २१ लक्ष २८ हजार, कर्नावळसाठी १३ लाख ५१ हजार, उस्वद (देवठाणा) १३ लाख ३८ हजार तर वझर सरकटेसाठी ७ लाख ६६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाईपलाईनचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, हे काम जूनपूर्वी करण्यात येणार आहे. विद्युत पुरवठ्याअभावी तसेच देयकाअभावी या योजनेचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सोलार योजनेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मंठा, परतूर तालुक्यातून जाणाऱ्या शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.जिल्ह्यातील १५ हजार शेतक-यांना वीजजोडणी देण्याबरोबर १५ हजार ट्रॉन्सफार्मरची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजना