शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जालना जिल्ह्यातील ४१ लघु प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:01 IST

जालना जिल्ह्यातील ५६ लघु तलावांपैकी ४१ लघु तलावातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात उन्हाळा संपत असताना टंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. जिल्ह्यातील ५६ लघु तलावांपैकी ४१ लघु तलावातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. लघु प्रकल्पांसह सहा मध्यम प्रकल्पापैकी दोन तलाव कोरडे पडले आहेत.जिल्ह्यात यंदा एप्रिल आणि मे महिन्यात सरासरी तापमान हे ४० ते ४२ अंश असेच राहिले. याचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला. विहिरींच्या पाणीपातळीबरोबर जलसाठ्यात घट झाली. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सिंचनासह जनावरांसाठी आधार ठरणाऱ्या लघु तलावातील पाणीपातळीत यंदा कधी नव्हे तेवढी घट झाल्याचे दिसून आल्याचे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरण