शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रबी हंगामासाठी निम्न दुधनाच्या कालाव्यातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

परतूर : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तिसºयांदा पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा परभणी, जिंतूर, ...

परतूर : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तिसºयांदा पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा परभणी, जिंतूर, सेलू व मानवत येथील शेतकºयांच्या पिकांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकºयांनी आनंद व्यक्त केला आहे.

यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले खळखळून वाहिले. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी छोटे-मोठे तलाव तुडुंब भरले आहेत. जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला निम्न दुधना प्रकल्प यंदा प्रथमच १०० टक्के भरला. यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त करत रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उस लागवडीबरोबरच बागायती क्षेत्रात वाढ झाली. पिकांना पाणीची गरज असल्याने शेतकºयांनी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन अधिकाºयांनी पाणी सोडले होते. त्यानंतर दुसऱ््यांदा पाणी सोडण्यात आले होते. आता तिसºयांदा धरणातून पाणी सोडण्यात आले असून, याचा फायदा परभणी, जिंतूर, मानवत व सेलू तालुक्यातील शेतकºयांनी होणार आहे. डाव्या कालव्यातून ९०.०० क्यूसेक तर उजव्या कालव्यातून ४०.०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवर्षी रब्बी पिकासाठी तीनवेळा, तर उन्हाळी पिकांसाठी तीन असे एकूण सहा पाणी सोडण्यात येते.

चौकट

धरणात ८१.९७ टक्के जीवंत पाणीसाठा

रब्बी पिकांसाठी तिसºयांदा पाणी सोडण्यात आले आहे. सद्यास्थितीत धरणात २४२.२०० दलघमी जीवंत पाणी साठा आहे. म्हणजेच ८१.९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे पिकांसह पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.