शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘त्या’ भागातील पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:39 IST

राजपूत गल्ली भागातील हातपंप दुुरुस्त करण्यात आले असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी मंगळवारी दिली. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील राजपूत गल्ली भागातील हातपंप दुुरुस्त करण्यात आले असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी मंगळवारी दिली. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.राजपूत गल्ल्लीतील महिलांनी पाणीपुरवठाच्या अडचणी सोडविल्या जात नसल्याने दोन दिवसांपूर्वी पाणीच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. नगरसेवक कृष्णा आरगडे, मुख्याधिकारी ईरलोड यांनी पाणी अडचण सोडविण्याची ग्वाही दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. नगरपालिकेने दुस-याच दिवशी या भागातील हातपंप दुरुस्त केले. कमी दाबाने पाणीपुरवठ्याची समस्या सोडली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वाढीव निधी देऊन सहकार्य केले आहे. शहरातील पाणी प्रश्न नगरपालिकेशी संबंधित असल्यामुळे पालिकेकडून आवश्यक उपाय योजना केल्या जात असल्याचे ईरलोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाई