शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

परतूर नगर पालिकेचे लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:42 IST

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहराला होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या दोन ‘एअर वॉल’ ला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परतूर शहरास पाणी पुरवठा करणाºया जल वाहिनीवरील एअर वॉलला मागील दोन महिन्यापासून गळती लागली आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे शुध्दीकरण करण्यात आले आहे. शुध्द केलेले पाणी, विजेचा वापर व दुष्काळात या पाण्याचा अपव्यय हा अत्यंत गंंभीर प्रकार आहे. मात्र या प्रकाराकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. विजेचा खर्च व भविष्यातील पाणी टंचाईचा विचार करून पालिकेने आता चार दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. त्यामुळे शहरातील जनता पाण्याचा काटकसरीने वापर करीत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन याला गंभीरतेने घेत नाही. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तरी ही गळती तात्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, पावसाळ््याचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु, अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या तालुक्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. येणाºया काळात तीव्र पाणीटंचाईला सामोर जावे लागणार आहे. त्यातच सध्या पाण्याची नासाडी होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई