शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

परतूर नगर पालिकेचे लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:42 IST

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहराला होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या दोन ‘एअर वॉल’ ला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परतूर शहरास पाणी पुरवठा करणाºया जल वाहिनीवरील एअर वॉलला मागील दोन महिन्यापासून गळती लागली आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे शुध्दीकरण करण्यात आले आहे. शुध्द केलेले पाणी, विजेचा वापर व दुष्काळात या पाण्याचा अपव्यय हा अत्यंत गंंभीर प्रकार आहे. मात्र या प्रकाराकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. विजेचा खर्च व भविष्यातील पाणी टंचाईचा विचार करून पालिकेने आता चार दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. त्यामुळे शहरातील जनता पाण्याचा काटकसरीने वापर करीत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन याला गंभीरतेने घेत नाही. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तरी ही गळती तात्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, पावसाळ््याचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु, अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या तालुक्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. येणाºया काळात तीव्र पाणीटंचाईला सामोर जावे लागणार आहे. त्यातच सध्या पाण्याची नासाडी होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई