शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तंत्रनिकेतन कायम ठेवून अभियांत्रिकीच्या मान्यतेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

यामुळे जालन्यात तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे हे असताना जालन्यात आणखी एक शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथे ...

यामुळे जालन्यात तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे हे असताना जालन्यात आणखी एक शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथे मंजूर होऊन ते सुरू देखील झाले आहे. तेथेच स्कील डेव्हलमेंट सेंटर सुरू केले होते; परंतु तेदेखील पाहिजे त्या क्षमतेने चालत नसल्याचे दिसून येत आहे. जालन्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधून जालन्यासह अन्य मोठ्या शहरांमध्ये चांगले अभियंते निर्माण झाले आहेत. त्यामुळे जालन्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कायम ठेवून जर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळाल्यास जालन्यासाठी तो एक मैलाचा दगड ठरेल. त्यामुळे हा विचार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केल्यास दुग्धशर्करायोग ठरेल.

आयसीटीचा कॅम्पस विकास कागदावरच

देशातील आघाडीची तंत्रज्ञान शिक्षण संस्था म्हणून मुंबईतील आयसीटी अर्थात केमिकल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची जालन्यात स्वतंत्र शाखा सुरू होऊन तीन वर्ष झाली आहेत. असे असताना आजही ही संस्था भाडे तत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. या संस्थेसाठी जालन्याजवळील सिसरवाडी येथे जवळपास शंभर एकर जमीन मंजूर झाली असून, हा परिसर विकासासाठी निधीही मंजूर झालेला आहे. असे असताना आयसीटीच्या व्यवस्थापनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सिरसवाडी परिसरात संपादित जागेवर एकही वीट लावलेली नाही.