शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठा आरक्षणासाठी वडिकाळ्या गावात गावकरी पुन्हा बसले उपोषणाला

By महेश गायकवाड  | Updated: June 10, 2023 19:21 IST

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून एक महिना उलटला आहे. मंत्रालयीनस्तरावरून या मागण्या लागू करण्याच्या हालचाली होताना दिसत नाहीत.

जालना: अंबड तालुक्यातील वडिकाळ्या गावात मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेऊन सरकारने मराठा समाजाच्या १४ मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत असल्याने शनिवारपासून वडिकाळ्या गावात महिला, पुरूष व युवकांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून एक महिना उलटला आहे. मंत्रालयीनस्तरावरून या मागण्या लागू करण्याच्या हालचाली होताना दिसत नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही आश्वासने मिळत आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल येईपर्यंत ओबीसींच्या धर्तीवर सर्व सोयीसुविधा, सवलती लागू करण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. परंतु, त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. म्हणून सरकारने तत्काळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रति महिना ६ हजार रुपये थेट आर्थिक मदत आणि सर्व ओबीसींच्या धर्तीवर सवलतीची अंमलबजावणी करावी. यासाठी गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले. सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी न केल्यास जालना आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या शेकडो गावागावांत आक्रमकपणे आंदोलने करण्यात येतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना