शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जालन्यात आवक वाढल्याने भाज्यांचे दर आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:29 IST

भाजीपाला : जालना येथील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक चांगली आहे

जालना येथील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक चांगली आहे, असे असतानाच आता चातुर्मास संपत आल्याने कांदा आणि लसणाची मागणी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे, असे असतानाही या दोन्ही वस्तूंचे दर मात्र अद्यापही वाढले नाहीत. येथील नवीन मोंढ्यात दररोज सकाळी भाज्यांची आवाजी बोलीने हर्राशी होते.

सध्या विदर्भातून फूल, पत्ता कोबीची आवक चांगली असून, मध्यंतरी ३५ रुपये किलोवर गेलेली भेंडी मात्र आता घसरली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारपेठेत भेंडीचे दर कमी झाल्याचे चित्र आहे. मुळा, जांब तसेच टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर, पालक, मेथीच्या भाजीची चांगली आवक आहे. सध्या लिंबाला चांगली मागणी आहे.

अ‍ॅसिडिटीचे प्रमाण वाढत असल्याने विना दुधाच्या चहामध्ये लिंबू टाकून पिण्याची पद्धत रुढ झाल्याने देखील लिंबाला चांगली मागणी असल्याचे सांगण्यात आले. दिवाळी संपल्याने भाज्यांची मागणी घटल्याने दर कमी झाल्याने भाज्यांचे दर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, असे असल्याची माहिती घाऊक भाजी विक्रेते जी.बी. जाधव यांनी दिली. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार