शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

जालन्यात घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:36 IST

फळे,भाजीपाला : सध्या बाजारपेठेत जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्यांची मुबलकता आहे़

जालना येथील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे भाव स्थिर आहेत़ विशेष करून फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, बटाटे या भाज्यांना मोठी मागणी आहे़ सध्या बाजारपेठेत कोथिंबीर १४० रुपये शेकडा, टोमॅटो ७० ते १७० रुपये कॅरेट, शिमला मिरची १२० ते १५० रुपये प्रति दहा किलो, फुलकोबी १५ रुपये किलो, पत्ताकोबी १५० रुपयांची दहा किलो, हिरवी मिरची २५ रुपये किलो, भेंडीचे भाव वाढले असून, ३० रुपये किलोने विक्री होत आहे़

अदक्र, लसूण, कांदा आदींचे भाव स्थिर आहेत़ बटाटे १५ ते १६ रुपये किलोने विक्री होत आहेत़ हे भाज्यांचे भाव घाऊक बाजारपेठेतील असून, किरकोळ बाजारपेठेत वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने या सर्व भाज्यांच्या किमतीत साधारणपणे ५ ते १० रुपयांचा फरक पडत आहे़ सध्या बाजारपेठेत जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्यांची मुबलकता आहे़

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीvegetableभाज्या