शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

पर्यायी स्त्रोतांचा वापर करून मुबलक वीजपुरवठा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:45 IST

वीज वितरण कंपनीकडून आता पर्यायी स्त्रांतांचा म्हणजे पवन, सौर उर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन राज्यातील वीज ग्राहकांना २४ तास योग्य दाबाने अविरत वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज वितरण कंपनीकडून आता पर्यायी स्त्रांतांचा म्हणजे पवन, सौर उर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन राज्यातील वीज ग्राहकांना २४ तास योग्य दाबाने अविरत वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या आहेत. भविष्यातही या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर करून वीज निर्मितीचा खर्च कमी करून पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद सरकारकडून केली असल्याची माहिती महावितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात वीजेची मागणी थेट २५००० मॅगावॅटवर पोहचली होती. यापूर्वी २०१७ मध्ये ही मागणी उंचावली होती. महाराष्ट्रात आज घडीला ५००० मॅगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास जाणे शिल्लक असल्याची खंत यावेळी पाठक यांनी केली. राज्याच्या इतर विभागाच्या विकासाच्या बाबतील समतोतल पाहता मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना दोन वर्षापूर्वी जाहीर केलेली एक हजार कोटीची सवलत पुढेही सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान सौरउर्जेला वीजवितरण कंपनीकडून प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राळेगण सिध्दी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे पथदर्शी प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातून केवळ दोन रूपये ८५ पैसे युनिट दराने वीज मिळणार असल्याचे ते म्हणाले. सौर अटल बिहारी योजना सुरू असून, सहा हजार कृषीपंप दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महावितरण कंपनीच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या उद्योजकांपेक्षा आमच्या प्रकल्पांना ग्राहक प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज