शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 17:39 IST

मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे.

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागांत बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला आहे. तर काही भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्याला गेल्या चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, मुबलक पाण्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, कांदा सिड्स, शाळू, मका आदी रब्बी पिकांची लागवड केली. सध्या ही पिके सोंगणीस आली आहे. तर काही ठिकाणी सोंगणी सुरू आहे. माल घरी येण्याची तयारी सुरू असतानाच दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात केली आहे. तर अनेकांचे पीक शेतात उभे आहेत. त्यातच बुधवारी पहाटे भोकरदन शहरासह तालुक्यातील आनवा, धावडा, आडगाव, जळगाव सपकाळ, वाकडी, पोखरी, गोकुळ, आव्हाना, वालसावंगी, केदारखेडा, बरंजळा, तडेगाव, भायडी, कुकडी, विरेगाव आदी भागांत विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले आहे.

फळबागांना मोठा फटकाबेमोसमी पावसामुळे तालुक्यातील आंबे, द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी