शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू; परतूर तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 19:06 IST

पोहता येत असतानाही पाण्याचा अंदाज न आल्याने, दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

दिपक ढोलापरतूर (जालना) : पोहता येत असतानाही पाण्याचा अंदाज न आल्याने, दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना परतूर तालुक्यातील केदारवाकडी येथील निम्न दुधना धरणात रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित दीपक टाक (२३), नितीन गुणाजी साळवे (२५ दोघे रा.सेलू , जि.परभणी) अशी मयतांची नावे आहेत.

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रोहित टाक व नितीन साळवे हे दोघे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास निम्न दुधना प्रकल्पावर केदारवाकडीच्या भिंतीजवळ पाेहण्यासाठी गेले होते. कपडे, मोबाइल एका ठिकाणी ठेवून ते धरणात पोहण्यासाठी उतरले. दोघांनाही पोहता येत होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. त्याच वेळी मच्छीमारांनी उड्या मारल्या. याची माहिती परतूर पोलिसांना देण्यात आली. परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मच्छीमार व पोलिसांनी दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यानंतर, तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची माहिती मयतांच्या नातेवाइकांना देण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल आडे, सतीश जाधव, शिवराज लुचारे, नीलेश भणगे, भरत कुटारे, पांडुरंग कुटारे, सुरेश धिसडे, बाळू घिसडे, महादेव बिजुले, परमेश्वर बिजुले यांनी मृतदेह बाहेर काढले. 

टॅग्स :jalna-pcजालनाDeathमृत्यू