शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

माहितीचे रूपांतर ज्ञानात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:38 IST

गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज तंत्रज्ञानामुळे जग गतिमान होत आहे. क्षणात माहिती कुठेही पोहोचत आहे. तेव्हा गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.चेतना जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करता ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुभाष देविदान हे होते. तर अ‍ॅड. सीताराम धन्नावत, बालकिशन शर्मा, अशोक हुरगट, सुदामराव जडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. अहिरराव यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाच्या मानवी जिवनावर झालेले परिणाम’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज पैसापेक्षा गुणवत्तेला महत्व आहे. जागतिकरणाचा वेग वाढत आहे. ज्ञानावर आधारित समाजरचनेस सुरुवात होत आहे. हरीतक्रांती, धवलक्रांतीनंतर आता आपल्या देशात महिती तंत्रज्ञानाची क्रांती घडत आहे. आज भ्रमणध्वनीच्या वापरामुळे अनेक फायदे होत आहे. ताटकळत थांबावे लागत नाही. आज तंत्रज्ञानामुळे प्राचीन शब्दाचा शोध घेऊन संकलन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ओमप्रकाश धानवाल यांनी पाहुण्याचा परिचय दिला. तर लक्ष्मीकांत कंकाळ, गोविंद प्रसाद बियाणी व जगदीश जोशी यांनी प्रकल्प राबविला. यावेळी अशोक हुरगट, सचिव अशोक हुरगट, अ‍ॅड. सीताराम धन्नावत यांच्यासह ज्येष्ठांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकITमाहिती तंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया