शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

माहितीचे रूपांतर ज्ञानात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:38 IST

गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज तंत्रज्ञानामुळे जग गतिमान होत आहे. क्षणात माहिती कुठेही पोहोचत आहे. तेव्हा गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.चेतना जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करता ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुभाष देविदान हे होते. तर अ‍ॅड. सीताराम धन्नावत, बालकिशन शर्मा, अशोक हुरगट, सुदामराव जडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. अहिरराव यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाच्या मानवी जिवनावर झालेले परिणाम’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज पैसापेक्षा गुणवत्तेला महत्व आहे. जागतिकरणाचा वेग वाढत आहे. ज्ञानावर आधारित समाजरचनेस सुरुवात होत आहे. हरीतक्रांती, धवलक्रांतीनंतर आता आपल्या देशात महिती तंत्रज्ञानाची क्रांती घडत आहे. आज भ्रमणध्वनीच्या वापरामुळे अनेक फायदे होत आहे. ताटकळत थांबावे लागत नाही. आज तंत्रज्ञानामुळे प्राचीन शब्दाचा शोध घेऊन संकलन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ओमप्रकाश धानवाल यांनी पाहुण्याचा परिचय दिला. तर लक्ष्मीकांत कंकाळ, गोविंद प्रसाद बियाणी व जगदीश जोशी यांनी प्रकल्प राबविला. यावेळी अशोक हुरगट, सचिव अशोक हुरगट, अ‍ॅड. सीताराम धन्नावत यांच्यासह ज्येष्ठांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकITमाहिती तंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया