शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जालना जिल्हा परिषदेत बदल्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:50 IST

: जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागातील वर्ग तीनच्या पदांच्या बदल्या सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागातील वर्ग तीनच्या पदांच्या बदल्या सुरू आहेत. सोमवारी कृषी विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा आरोरा स्वत: सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याने अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या निश्चित मानल्या जात आहेत.जिल्हा परिषदेतील वर्ग तीनच्या पदांच्या बदल्या दरवर्षी मे अखेर केल्या जातात. मात्र, यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, सामान्य प्रशासन आदी विभागातील वर्ग तीनच्या लिपीक, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक आदी पदांच्या विभागनिहाय बदल्या करण्यात येत आहे.सोमवारी मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा आरोरा यांच्या उपस्थितीत कृषी विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची पंचायत समिती स्तरावर बदली होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTransferबदली