शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

यंदाही शेतकऱ्यांचा कल कपाशीकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेंदरी बोंड अळीने गेल्यावर्षी शेतक-यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणा-या कपाशीवर मोठा हल्ला चढवत हैराण केले होते. त्यामुळे यंदा खरिपात शेतकरी कपाशीच्या बीटी बियाणांकडे वळणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, बाजारात फेरफटका मारला असता कपाशीच्या बियाणांना चांगली मागणी असल्याचे दिसून आले.यंदा हवामान खात्याने दिलेला पावसाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेंदरी बोंड अळीने गेल्यावर्षी शेतक-यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणा-या कपाशीवर मोठा हल्ला चढवत हैराण केले होते. त्यामुळे यंदा खरिपात शेतकरी कपाशीच्या बीटी बियाणांकडे वळणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, बाजारात फेरफटका मारला असता कपाशीच्या बियाणांना चांगली मागणी असल्याचे दिसून आले.यंदा हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज निदान सध्या तरी खरा ठरत असल्याने शेतक-यांमध्ये आनंदी वातावरण आहे. खरिपाची तयारी शेतक-यांनी जवळपास पूर्ण केली असून, आता बियाणे खरदेसाठी बाजारात लगबग दिसून येत आहे. यंदा कृषी विभागाने देखील चांगले नियोजन करून बीटी बियाणे बाजारात आणली आहेत. असे असले तरी या कपाशीच्या बियाणांना शेतक-यांकडून मोठी मागणी कायम आहे. गेल्यावर्षी शेतक-यांनी बीटीचे वाण लावताना त्या सोबत नॉनबीटीचे बियाणे लावले नसल्याचे काही ठिकाणी दिसून आले, तर काही बियाणे कंपन्यांनी बीटीच्या बियाणांसोबत नॉनबीटीचे बियाणे पाकीटासोबत दिले नसल्याचाही आरोप आहे.एकूणच शेंदरी बोंडअळीने कपाशीवर हल्ला केल्याचे गेल्यावर्षी बºयाच उशिरा शेतक-यांच्या ध्यानात आले. बीटी वाणावर या बोंडअळीचा हल्ला हा फार क्वचितच होत असल्याचे बोलले जाते, मात्र या बोंडअळीचा हल्ला झाला की, नाही हे समजण्यासही बराच उशिर लागतो. बोंडअळीचा हल्ला जरी कपाशीवर झाला असला तरी, वरतून कपाशीचे बोंड हे अत्यंत चांगले आणि सुस्थित असल्याचे दिसते, मात्र ज्यावेळी कपाशची वेचणी करण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे कृषी विभागातील अधिका-यांनी सांगितले. साधारपणे ७० मिलिमिटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यावरच शेतक-यांनी खरिपाची पेरणी करावी असे आवाहन शेतक-यांना कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी