शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

२३ हजार जण तापाने फणफणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:10 IST

जिल्ह्यात २३ हजार रुग्ण तापाने फणफणले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी गावंडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरात साथ रोगाने थैमान घातले असल्याने नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. जिल्ह्यात २३ हजार रुग्ण तापाने फणफणले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी गावंडे यांनी दिली. तसेच ३ रुग्णांना मलेरिया तर ८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.सध्या पावसाळ््याचे दिवस सुरु आहे. पावसाळ््यात पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक आजारी पडत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी दिसत आहे. सर्दी, खोकला, हातपाय दुखणे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. विशेषत: ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ हजार १७ नागरिक तापाने फणफणले आहे. तर आॅगस्ट महिन्यात २७ हजार ६९६ रुग्णांना ताप असल्याचे सांगण्यात आले. या सर्व रुग्णांचे रक्त जल नमुने तपासण्यात आले. यातील ३ जणांना मलेरिया तर ११ रुग्णांना डेंग्यू झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली.प्रशासनाने गावात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश दिले असतानाही ग्रामपंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावातील नाल्या व डबक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूMedicalवैद्यकीयgram panchayatग्राम पंचायत