शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामात हलगर्जीपणा करणे भोवले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:50 IST

शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा, रेकॉर्ड अद्यावत न करणे, उशिरा येणे, महिन्याभरापासून गैरहजर राहणे या सर्व बाबी आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा या सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. कामात हलगर्जीपणा, सतत गैरहजर राहणे व रेकॉर्ड मेन्टेन न करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उचला आहे. यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वीच आठ अधिकाºयांचे पथक स्थापन केले आहे. हे पथक दर आठवड्याला जिल्हाभरातील जि. प. शाळा, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींचा कारभार, रोजगार हमीची कामे, या सर्व बाबी तपासत आहे. या पथकाने आतापर्यंत १३८ ग्रामसेवक, १२ वैद्यकिय अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. दरम्यान, या पथकानेच जिल्हाभरातील काही शाळांची पाहणी केली असता, काही शाळांमध्ये अस्वच्छता, पोषण आहार गॅस ऐवजी लाकडाने शिजवणे, गैरहजर असणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. यात १ केंद्रपमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अरोरा यांनी दिली. यापुढेही अशा कामचुकार कर्मचा-यांवर जास्तीचे लक्ष ठेवण्यात येणार आहे.कुठे काय आढळले ?घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील अर्जुननगर शाळेत शिक्षक उशारा आल्यामुळे त्यांची तात्पुरती वेतनवाढ बंद करण्यात आली आहे.परतूर तालुक्यातील सोयंजना येथील शाळेत शालेय पोषण आहार योजनेची योग्यरीत्या अंमलबजावणी न करणे, रेकॉर्ड अद्ययावत न करणे.परतूर तालुक्यातीलच वाटूर केंद्राचे केंद्रप्रमुख मागील महिन्याभरापासून गैरहजर असल्याचे आढळून आले.जाफराबाद तालुक्यातील शिरोळा येथील मुख्याध्यापकांनी पोषण आहार शिजवण्यासाठी लाकडाचा उपयोग केला. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीgovernment schemeसरकारी योजना