शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भोकरदनवर अद्यापही पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:00 IST

भोकरदन तालुक्यात तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक असल्याने धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक असल्याने धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट कायम आहे़यावर्षी तालुक्यात पावसाळ््याच्या सुरूवातीलाच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांची लागवड केली. त्यानंतर पिके चांगली बहरली. परंतु, पावसाने पंधरा ते वीस दिवस दडी मारल्याने पिके कोमात गेली होती. तर माळरानावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी लागवड केलेल्या मका, कापूस, सोयाबीन, मिरची या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र अद्यापही तालुक्यातील पूर्णा, केळणा, जुई, धामणा, या प्रमुख नद्या वाहिल्या नाही. त्यामुळे तालुक्यातील जुई, धामणा, पद्मावती धरणामध्ये पाणीच आले नाही. धामण कोरडेठाक आहे, तर जुई धरण सुध्दा कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, तालुक्यात मोठा पाऊस न झाल्यास पाण्याची स्थिती अत्यंत बिकट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तालुक्यात मोठ्या पावसाची नितांत गरज आहे़ भोकरदन शहरासह २५ गावांना पाणी पुरवठा करणाºया जुई धरणाने तळ गाठल्याने शहराला पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तसेच परिसरातील २५ गावांना पाणी पुरवठा करणाºया विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई