शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

प्रेमविवाह केलेल्या मुलीचे सासर घरात घुसून आईनेच केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 15:59 IST

दीड महिन्यापूर्वी गावातीलच एका मुलासोबत मुलीने प्रेमविवाह केला होता. पण मुलीच्या आईला हे लग्न पसंत नव्हते.

राजूर (जि. जालना) : मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून नातेवाइकांच्या मदतीने आईनेच मुलीचे अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील राजूर येथे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिद्धेश्वर नारायण साबळे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजूर येथील सिद्धेश्वर नारायण साबळे यांचा दीड महिन्यापूर्वी गावातीलच एका मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. मुलीच्या आईला हे लग्न पसंत नव्हते. सिद्धेश्वर साबळे हे आपल्या पत्नीसोबत राजूर येथील घरात राहतात. मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून गुरुवारी दुपारी मुलीची आई नातेवाइकांसह घरात घुसली. नंतर फिर्यादीच्या आईला व बायकोला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या बायकोला जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसवून घेऊन गेली. या प्रकरणी सिद्धेश्वर साबळे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिस ठाण्यात संशयित भगवान शिंदे यांच्यासह मुलीची आई व तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. वैशाली पवार, फौजदार शिवाजी देशमुख हे करीत आहेत. 

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना