शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१५ दिवसांपासून पाळत ठेऊन व्यापाऱ्यास लुटले; पाच जणांची टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 18:47 IST

स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांनी केली कारवाई

जालना : चार दिवसांपूर्वी व्यापाऱ्याला मारहाण करून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सात लाखांना लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले आहे. अतिक शेख याकूब शेख (२१), फेरोज खान सलीम खान (२२, दोघे रा. कन्हैया नगर), भोल्या भीमराव निकाळजे (२७), राहुल विष्णू मुळेकर (२५), शेख सलीम शेख शमशोद्दीन (२३, तिन्ही रा. लालबाग, जालना), अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून स्कूटी, रोख रक्कम व मोबाइल, असा २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

९ मे २०२२ रोजी अमित अशोककुमार अग्रवाल या व्यापाऱ्याला मारहाण करून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून रात्री सात वाजेच्या सुमारास गोल्डन जुबिली शाळेजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटले होते. चोरट्यांनी रोख रक्कम सहा लाख ९२ हजार ३०० व स्कूटी लंपास केली होती. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की, हा गुन्हा अतिक शेख याकूब शेख, फेरोज खान सलीम खान यांनी त्यांच्या तीन साथीदारांसह केला आहे. या माहितीवरून त्यांना कन्हैया नगर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांना साथीदारांबाबत विचारले असता, भोल्या निकाळजे, राहुल मुळेकर, शेख सलीम शमशोद्दीन या तिघांसोबत केल्याची कबुली दिली. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून स्कूटी, रोख रक्कम, मोबाइल व एक हातोडा, असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१५ दिवसांपूर्वीच आखला प्लॅनआरोपी अतिक शेख, फेरोज खान हे नवीन मोंढा येथे हमालीचे काम करतात. १५ दिवसांपूर्वीच त्यांनी हा प्लॅन आखला होता. आरोपी अतिक शेख याने व्यापारी अमित अग्रवाल यांच्यावर पाळत ठेवली. व्यापारी अग्रवाल हे घराकडे रक्कम घेऊन जाताच, त्याने तिघांना इशारा केला. त्यानंतर त्यांना मारहाण करून लुटण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना