शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांचे वरूड बुद्रुक येथील स्मारक मोजतेय शेवटची घटका

By शिवाजी कदम | Updated: September 16, 2023 19:55 IST

तरुण पिढीला वारसा समजणार कसा, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

- नसीम शेखटेंभुर्णी :मराठवाडा मुक्तिसंग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा शासनाकडून गौरव करण्यात येत आहे; मात्र मुक्तिसंग्रामात शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील हुतात्मा स्मारकाची मोठी दुरवस्था झाली आहे. या स्मारकाकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर ते इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक परिसरातील भगवंतराव देशमुख, जयसिंग घायवट, तुकाराम सातव, सिताराम सातव, शामराव कुलकर्णी या शहिदांचा समावेश आहे त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. १९८०च्या दशकात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या आदेशाने वरूड बुद्रुक येथे स्मारक आणि स्तंभ उभारण्यात आला आहे.

स्मारकाची पडझडसुमारे ४५ वर्षांपूर्वी येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांच्या आठवणींसाठी स्मारक उभारण्यात आले; परंतु सध्या या स्मारकाची दुरवस्था झालेली आहे. शहीद स्तंभाची पडझड झालेली असल्याने तो नष्ट होण्याच्या मार्गावर आला आहे. स्तंभासाठी स्वतंत्र संरक्षक भिंत नसल्याने कुत्री व इतर जनावरांचा या ठिकाणी मुक्त संचार असतो. या स्तंभाच्या देखरेख करण्याची यंत्रणा नसल्याने परिसरात मोठी घाण साचलेली असते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन या स्मारकाचे संर्वधन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

संवर्धन करण्याची गरजशहीद स्मारकाची देखरेख करण्याची जबाबादारी बांधकाम विभागाची असल्याचे सांगण्यात येत होते; परंतु स्मारकाचे संवर्धन करण्याचे काम राज्य पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आले आहे; मात्र पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्मारकाकडे पाठ फरविल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :JalanaजालनाMarathwadaमराठवाडा