शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

बनावट खतांचा कारखाना उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:18 IST

: कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे तसेच अन्य अधिकाऱ्यांनी हा बनावट खतांचा कारखाना उघडकीस आणून शेतक-यांची होणारी फसणूक थांबवली आहे.हा कारखाना नांदेड येथील एका बड्या उद्योजकाचा असल्याचे सांगण्यात आले. २४ तास उलटल्यावरही या प्रकरणातील नेमका मालक कोण हे ना कृषी विभागाला कळले ना, पोलिसांना, विशेष म्हणजे कृृषी खात्याच्या गुणव्ता नियंत्रण विभागाकडे संबंधित कारखाना कोणाच्या नावाने चालतो याची सविस्तर माहिती असते, असे असताना गुन्हा नोंदविताना तो अज्ञात आरोपीविरूध्द नोंदवण्यात आल्याने देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बाबत पोलीसांकडूनही रितसर माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या भावानांशी हा सर्व खेळ सुरू असतांना यंत्रणांना कारखाना कोण चालवत होते, त्या बनावट सेंद्रिय खत निर्मितीसाठी कच्चा माल कुठून येत होता, त्याचे पुरवठादार कोण हे समजू शकले नाही.दरम्यान, गुंडेवाडी येथील बनावट कारखान्यामध्ये जहाज या मुंबई येथील नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट खत विक्री केली जात होती. विशेष म्हणजे सेंद्रीय खताच्या नावाखाली काजूची अर्क काढलेली टरफले, झेंडूच्या झाडाचा भुसा आदी साहित्य वापरले जात होते. तसेच एक आयुर्वेदिक भुकटीही कृषी खात्याने जप्त केली आहे. या खताच्या वापरामुळे पिकांची वाढ गती होऊन त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु कृषी खात्यातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार अशा साहित्यामुळे कुठलीच सुरक्षा मिळणे शक्य नसते.मोक्का लावण्याची गरजएकूणच खत उत्पादक उद्योजकाने यापूर्वी अशा किती बनावट खताची विक्री करून शेतकºयांच्या डोळ्यात धूळफेक केली अशी एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संदर्भात कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही गुन्हा नोंद केला आहे, आरोपी कोण त्याने हा गोरखधंदा कसा चालविला हा तपासाचा भाग असल्याचे सांगितले.- भीमराव डोंगरे, काँग्रेस नेते

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्र